अवघड आहे खूप तुला विसरणं...जगणं तर आहे पण त्याला अर्थ
नाही, जिंदा हु यार काफ़ी है..असं काहीसं झालय...तुझ्या सोबत होते तेव्हा प्रेमचा
खरा अर्थ माहित नव्ह्ता...नक्की काय असतं? तु खूप खूप आवडायचास आणि तुझ्यासाठी
काही ही करायची तयारी मनाची नेहमीच असायची आणि तेच माझं प्रेम असं मी समजायचे...
पण आजकाल तर नव्याने मी तुझ्या प्रेमात पडतेय, तुझ्या प्रत्येक गोष्टीची आठवण
डोळ्यात पाणी आणतेच... माहीत नाही खूपच हळवी झालेय तुला घेउन... तु जसा आहेस तसा
फक्त माझा आहे... निदान माझ्या आठवणींमध्ये तरी... रागाने सगळ्या आठवणी लॅपटॉप
मधून तर डिलीट तर मारल्या पण यार मनात आणि डोक्यात ज्या आठवणी आहेत त्या कशा
घालवू... मेरा मन केहने लगा, पास आके दूर मत जा.... हे गाणं सारखं सारखं एकते....
गवाह है ये आसमां.. गवाह है ये समा...किसी को न चाहा कभी तुम्हारे सिवा.. या तु
पाठविलेल्या गाण्याच्या ओळी तर मला रोज रोज तुझ्या प्रेमात पडायला भाग पाडतात...
तुझा चेहरा डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही...
काल एका मैत्रीणीला बोले मी यार मुझे जिने नही हो रहा...
उसकी काफ़ी याद आ रही है... ती मला बोली, उसके बुराईयो को याद कर कम तकलिफ होगी तुझे...
मला ती भारी काहीतरी बोली... ”याद सिर्फ याद बनकें रहे तो अच्छा है, जिंदगी मैं हर
चीझ नही मिलती”... काय बोलू तिला मला ही नाही कळाले.. त्याच्या आठवणी मध्ये
स्वतःला गमावून बसलेय मी याची जाणिव ती मला सतत करुन देते पण मला नाही समजत
आहे.... खरचं अभी लाईफ तुझ्यासोबतची हवी.. नाहीतर ती असून नसल्यासारखी आहे.
मिस यु खूप खूप..आणि हुप हुप... आभाळाइतकं मिस करतेय....
No comments:
Post a Comment